पोस्ट्स

बगाड यात्रेत मला एक पत्रक सापडलं...! । प्रदीप बापू भोसले । पहिल्या मोहिम...

इमेज
#पहिली_मोहीम   #अनुभव बगाड यात्रेत मला एक पत्रक सापडलं...! । प्रदीप बापू भोसले । पहिल्या मोहिमेचा अनुभव । भाग २ लोकजागरण 423 views 66 0 SUBSCRIBED Published on Nov 24, 2018 धारातीर्थ गडकोट मोहीम हे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी हिंदूंना दिलेलं एक प्रभावी माध्यम आहे ज्यात सहभागी होऊन शिवछत्रपती संभाजी महाराज महाराज यांना समजून घेण्याचा मार्ग सोप्पा होतो. त्यांचं खडतर जीवन वर्षातले चार दिवस अनुभवून त्यांच्या त्यागाची भावना समजते. तर आपल्याला आपण त्यांच्यापासून किती दूर आहोत हे समजते. या हिंदवी स्वराज्याच्या प्रवाहात स्वतः श्री शिवछत्रपतींचे पाईक म्हणून जगण्याची संधी वर्षातून एकदाच लाभते, यंदाची मोहीमी श्री प्रतापगड ते श्री रसाळगड इन्स्टाग्राम लिंक : https://instagram.com/lokajagran?utm_... #पहिली_मोहीम #अनुभव

महर्षि व्यास :- डॉ . प . वि . वर्तक

महर्षि व्यास लेखक : डाॅ.प.वि.वर्तक संकलन-गो.रा.सारंग(9833493359)    आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.    व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना 'व्यास' ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की तूं स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.    व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अश

शांततेचा भडका

https://sanatanprabhat.org/marathi/146073.html ‘शांतते’चा भडका उडणारच ! April 30, 2018 गेली काही वर्षे अणूयुद्धाच्या शक्यता वर्तवल्या जात असतांना या पंधरवड्यात जगभरात अचानक शांततेचे वारे वाहू लागले आहेत. एकमेकांहून वरचढ भयावह अण्वस्त्रांची निर्मिती करून महायुद्ध घडवण्यासाठी फुरफुरणारे बाहू आता एकमेकांना हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमाने अवघे जग भयभीत झाले होते. मध्यंतरी उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले होते. आता अचानक उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी येत्या मे मासापासून अण्वस्त्र चाचणी केंद्रे बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाने एकेकाळी उत्तर कोरियाला शह देणारी अमेरिकाही सुखावली आहे. एकमेकांचे सख्खे शेजारी असलेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात तर अण्वस्त्र चाचण्यांवरूनच ३६ चा आकडा होता. आता मात्र दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचे पंतप्रधान एकमेकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. चीन-भारत ही एरव्ही युद्धाच्या उंबरठ्यावरील राष्ट्रे असूनही गत आठवड्यात

ट्रोजन हॉर्स

*Trojan Horse, ट्रोजन हॉर्स* 20 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे, आमच्या शहरात बुढे बालाजी च्या जवळ एका वस्तीत एक महिला रहात होती, तिला एक अपंग मुलगा पण होता आणि ती महिला तिच्या पती बरोबर बहुतेक राजस्थान वरून आली होती, काही दिवसानंतर तिचा नवरा तिला सोडून गेला आणि ती तिच्या अपंग मुलाबरोबर राहायला लागली आणि जेंव्हा लोकांनी तिला याबाबत विचारले  की काय झाले तर तिने सांगितले की तिचा नवरा तिला अपंग मुलाला सोडून देऊ म्हणत होता आणि ती याला तयार नव्हती म्हणून भांडण करून नवरा तिला सोडून गेला. हे सर्व ऐकून लोकांनी सहानुभूतीने त्या बाईला मदत करायला सुरुवात केली, राहायला कच्चे घर तर होतेच लोकांनी तिला भरपूर आर्थिक मदत केली, काही दिवसानंतर त्या बाईने दुसरे लग्न केले आणि काही काळानंतर तो नवरा पण तिला सोडून गेला, कारण तिचा अपंग मुलगा. परत तिने तिसरे लग्न केले आणि दोन वर्षानंतर तो व्यक्ती पण त्याच अपंग मुलाच्या कारणामुळे तिला सोडून गेला, आतापर्यंत ती बाई आर्थिकदृष्ट्या सबळ झाली होती आणि जुगार, सट्टा, वेश्याव्यवसाय जे सांगाल ते करायला लागली होती, वरील सर्व अवैध धंद्यातून तिने प्रचंड पैसा कमावला होता, लोकां